Posts

Showing posts from April, 2023

रजनीश वाणी भाग 18

 रजनीश वाणी भाग 18.                          तिसरा स्तर आपल्या वेदनांचा आहे, आपल्या संवेदनांचा आहे .24तास आपण कुठल्या ना कुठल्या संवेदनांनी घेरलेले असतो एकतर आपण सुखाने घेरलेले असतो किंवा दुःखाने वेढलेले असतो.जेव्हा दुःख असते, तेव्हा आपण दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आणि सुखाची आकांक्षा करतो. हेच आपले टेन्शन, हीच आपली समस्या असते ,हाच आपला त्रास असतो. जेव्हा सुख येते, तेव्हा आपल्या मनात ही भीती निर्माण होते की पुन्हा दुःख तर येणार नाही? म्हणून आपण सुखाला पकडून ठेवण्याची इच्छा करतो,आणि दुःखाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा टेन्शन,त्रास आणि तणाव कायम राहतो. माणूस खूप विचित्र परिस्थितीत आहे. दुःख असेल तेव्हा तो दुःख सहन करतो, यासाठी दुःख सहन करतो कि दुःख आहे आणि ते दूर व्हावे,आणि सुख असेल तर यासाठी  दुःखी होतो की सुख तर आहे,पण दुःख येऊ नये. दुःख बाहेर राहावे आणि सुख कायम राहावे. सुखाला पकडू इच्छितो, दुःखाला दूर हटवायला पाहतो. दुःखाला दूर करण्यात आणि सुखाला पकडण्यात ,दोन्ही परिस्थितीत उत्तेजना निर्म...

रजनीश वाणी भाग 17

 रजनीश वाणी भाग 17.                        जीवनात दुःखही आहे आणि सुखही. कारण जन्मही आहे,आणि मृत्यूही.पण या गोष्टीवर बरेच काही अवलंबून आहे, की दोन्हीपैकी आपण कुणाची निवड करून जीवनाचा पाया रचतो? जर कोणी व्यक्ती मृत्यूची निवड करून जीवनाचा पाया रचत असेल,तर मग जन्मही केवळ मृत्यूची सुरुवात वाटेल. आणि जर कुणी जीवनाची निवड करून पाया रचत असेल तर मग मृत्यूही जीवनाची परिपूर्णता आणि जीवनाचा शेवटचा बहार वाटू लागतो.जर एखादा व्यक्ती दुःखाला जीवनाचा आधार म्हणून  निवडत असेल तर सुख ही फक्त दुःखात जाण्याचा उपाय दिसू लागेल आणि जर एखादा व्यक्ती सुखाला जीवनाचा आधार बनवेल तर दुःखही केवळ एका  सुखातून दुसऱ्या सुखात परिवर्तन होण्याची मधली कडी वाटू लागेल. हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. जीवनात दोन्ही आहे, आपण कशाची निवड करतो याने संपूर्ण जीवनाची व्यवस्था बदलून जाते.जीवनात अशांती आहे, शांती ही आहे. आपण कशाची निवड करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. ध्यान अशांती ला जीवनाच्या आधारापासून हटवण्याची विधी आहे आणि जीवनाच्या आधारात मौन आणि शांती ठेवण...

रजनीश वाणी भाग 16

 रजनीश वाणी भाग 16.                         समस्या तर आहेत,समस्या चारी बाजूंना आहेत,पण तुम्ही स्वतः समस्या नाहीत. तुम्ही त्यांच्या पार जाऊ शकता. तुम्ही त्यांना एका दृष्ट्या प्रमाणे अशाप्रकारे पाहू शकता , जसे तुम्ही शिखरावर उभे राहून दरीमध्ये वाकून पहात आहात. दृष्टा होऊनच तुम्ही समस्यांचे समाधान करू शकता. वास्तविक पाहता एखाद्या समस्येचे दृष्टा होण्यातच ती समस्या अर्धी सुटून जाते,कारण जेव्हा तुम्ही तिला पाहू शकता, तिचे तटस्थ अवलोकन करू शकता, तेव्हा तुम्ही तिच्यापासून बिलकुल दूर राहू शकता, अस्पर्शित राहू शकता.तर तुमच्या डोळ्यात एक स्पष्टता येते.ती स्पष्टता तुम्हाला ही समस्या सोडविण्याची किल्ली प्राप्त करून देते आणि अधिकांशतः  तर साऱ्या समस्या अस्तित्वातच यासाठी असतात की आपल्या जवळ ती स्पष्टता नसते जिने आपण त्यांना समजून घेऊ शकतो. तुम्हाला समस्येच्या समाधानाची आवश्यकता नाही,स्पष्टतेची आहे. समस्येला जर योग्य प्रकारे समजून घेतले गेले, तर ती सुटू शकते कारण समजदारी च्या अभावामुळे समस्या निर्माण होते.तुम्ही समस्या निर्माण...

रजनीश वाणी भाग 15

 रजनीश वाणी भाग 15.                        जे लोक जीवनात लीन होतात आणि आणि जे जीवनाला पूर्णपणे पिऊन घेतात, जे जीवनाला पूर्णपणे आत्मसात करतात, ते जीवनाचा साक्षात्कार पण करू शकतात.ही गोष्ट थोडी समजून घेणे आवश्यक आहे कारण जी गोष्ट याच्या पूर्णपणे विरोधी आहे, त्याची मुळे आपल्या खूप खूप खोलवर गेलेली आहेत.जीवनाला सर्व बाजूंनी सोडून देण्याचा, त्याचा त्याग करण्याचा भाव हजारो वर्षांपासून आपल्या मध्ये आहे. तो खूप खोलवर आपल्या अन कॉन्शस पर्यंत, आपल्या अचेतन मनापर्यंत प्रविष्ट झालेला आहे. भोजन करावयाचे असेल तर अस्वादाने भोजन करावे, स्वाद घेणे पाप आहे. शिक्षक समजावतात की स्वाद घेणे पाप आहे. अस्वाद. स्वाद घेऊ नका, संगीत ऐकू नका. कारण संगीता चा रस तर इंद्रियाचे सुख आहे. कानाचे सुख आहे. सौंदर्य पाहू नका, कारण सौंदर्य..सौंदर्य तर रूप आहे .डोळे फोडून घ्या, तर तुम्ही त्यागी आहात कारण सौंदर्य तर रूप आहे, डोळ्यांचे सुख आहे. ही तर सगळी इंद्रियांची सुखे आहेत. या सर्वांना सोडून द्या, या सर्वांचा त्याग करा,आणि इंद्रियांचे सर्व द्वार बंद केले गेले ...

रजनीश वाणी भाग, 14

 रजनीश वाणी भाग 14.                          या जगात प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचे एक प्रयोजन आहे, एक लक्ष्य आहे, जे त्याला पूर्ण करावयाचे आहे. पण प्रत्येक व्यक्ती मनातून अनेक खंडांमध्ये विभागला गेलेली आहे, कारण त्याला आपल्या लक्ष्याचा बोध नाही. त्याचे संपूर्ण चित्त त्या उसण्या घेतलेल्या लक्ष्यानी भरलेले आहे जे दुसऱ्यांनी त्याला दिलेले आहेत. जर तुम्ही हे जाणत नसाल की तुमच्या असण्याचे, तुमच्या अस्तित्वाचे काय लक्ष्य आहे ?जर तुम्ही हे जाणत नसाल की वास्तवात तुम्हाला काय व्हायचे आहे ,आणि काय करावयाचे आहे? तर सगळं काही एक दिशा भ्रम बनून जाते. कधी तुम्ही तिकडे ओढले जाता, तर कधी इकडे.तुम्ही वेगवेगळ्या दिशांना भटकत राहताआणि हेच संपूर्ण विषादाचे कारण आहे. तुम्ही एवढ्या दिशांमध्ये विभक्त झालेले आहात की तुमचे संपूर्ण व्यक्तित्व खंड खंड होऊन गेले आहे.एक खंड उत्तरेच्या दिशेने जात आहे,तर दुसरा खंड दक्षिणेकडे. तुम्ही सतत एका संघर्षांमध्ये जगत आहात. तुम्हाला हे माहीतच नाही की तुम्ही कोणत्या दिशेला जात आहात, कारण तुमचे कोणतेही एक व्यक...

रजनीश वाणी भाग 13

 रजनीश वाणी भाग 13.                          एक प्रामाणिक चित्त, एक ऑथेन्टीक माईंड असले पाहिजे. आमचे सारे चित्त औपचारिक आहे, फॉर्मल आहे, प्रामाणिक नाही. ना आपण कधी प्रामाणिक रूपाने प्रेम केले आहे, ना प्रामाणिकपणे कधी घृणा केली आहे, ना प्रामाणिकपणे क्रोध केला आहे, ना कधी प्रामाणिक रूपाने कुणाला क्षमा केली आहे. आमच्या चित्ताचे सारे आवर्तन,आमच्या चित्ताचे सारे रूप औपचारिक आहे, खोटे आहे, मिथ्या आहे.आता मिथ्या चित्ताला घेऊन जीवनाचे सत्य कुणी कसे जाणून घेऊ शकेल? सत्य चित्ताला घेऊनच जीवनाच्या सत्याशी संबंधित होता येईल.आमचे सर्व माईंड, आमचे सर्व चित्त, आमचे सर्व मन मिथ्या आणि औपचारिक आहे हे समजून घेणे उपयोगी आहे. सकाळी सकाळी आपण आपल्या घराच्या बाहेर आला आणि रस्त्यावर तुम्हाला कुणी दिसले आणि तुम्ही त्याला नमस्कार केला,  तुम्ही त्याला म्हणता की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला,तुमचे दर्शन झाले,खूप छान वाटले.पण मनातल्या मनात तुम्ही असा विचार करता कि या दुष्टाचा चेहरा सकाळी सकाळी कुठून दिसला असेल?हे अन ऑथेंटिक माईंड आहे. इथे गैर...

रजनीश वाणी भाग 12

 रजनीश वाणी भाग"12                     माझी धारणा खूप वेगळी आहे, तिला समजून घ्याल तर एक नवीन दृष्टी मिळू शकते.जेव्हा एक माणूस धनाच्या शोधात असेल, तर आपण असा विचार करतो की तो ईश्वराच्या विरुद्ध शोध घेत आहे.मी असा विचार करत नाही. मी असे समजतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. जेव्हा एक माणूस पदाचा शोध घेत आहे, तेव्हा लोक विचार करतात की तो ईश्वराच्या विपरित  काहीतरी शोधत आहे. मी विचार करतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. आणि मी  त्याला याप्रकारे समजतो.एका माणसाची आपण कल्पना करू, तुमचेच उदाहरण घेऊ. मी जर तुम्हाला म्हणेल की आपण किती धनाने तृप्त व्हाल? तर आपले मन एक आकडा ठरवेल,तत्काळ, आणि पुढे निघून जाईल की एवढ्याने काम चालणार नाही. मी कोणताही आकडा तुम्हाला सांगेन, कुठलीही संख्या ,आणि तुमचे मन म्हणेल की एवढ्याने भागणार नाही. याचा अर्थ काय झाला?याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत अनंत धन भेटणार नाही, तोपर्यंत तुमचे काम चालणार नाही. तुम्हाला मी म्हणेल , की मोठ्यात मोठे पद तुम्ही घ्या. हे पद तुम्ही घ्या आणि यानंतर मागू नका. तुम्ही शेवटचे पद...

रजनीश वाणी भाग 11

 रजनीश वाणी भाग-11.                         या विश्वात काहीही असंबंधित नाही. एव्हरीथिंग इज रिलेटेड, दि वर्ल्ड इज अ फॅमिली. हे जे जग आहे,एक परिवार आहे.तिथे  असंबंधित काहीही नाही.तिथे सर्व काही जोडलेले आहे. तुटलेले काहीही नाही.तिथे दगडाशी माणूस जोडलेला आहे,जमिनीशी चंद्र-तारे जोडलेले आहेत. चंद्र तार्‍यां शी आपल्या हृदयाची धडधड जोडलेली आहे,आपले विचार सागराच्या लाटांशी जोडलेले आहेत. पर्वतांवर चमकणारे बर्फ आपल्या मनात चालणाऱ्या स्वप्नांशी जोडलेलेआहे.तिथे तुटक असे काही नाही. तिथे सगळे काही संयुक्त आहे, इथे सर्व एकत्र आहे, इथे वेगळे वेगळे होण्याचा उपाय नाही, कारण इथे मध्ये अंतर नाही, जिथून वस्तू तुटतील. वेगळे असणे,तूटलेले असणे हा केवळ आपला भ्रम आहे. यासाठी योगाचे चौथे सूत्र आपणास सांगत आहे:ऊर्जा संयुक्त आहे,ऊर्जा एक परिवार आहे. न चेतन अचेतन यापासून तुटलेले आहे न अस्तित्व अनास्तित्वा पासून तुटलेले आहे, न पदार्थ मनापासून तुटलेला आहे, न शरीर आत्म्यापासून तुटलेले आहे. न परमात्मा पृथ्वीपासून तुटलेला आहे, प्रकृतीपासून तुटलेला ...

रजनीश वाणी भाग 10

 रजनीश वाणी भाग-10.                          आज पर्यंत ज्या सूत्रावर आम्ही मनुष्याचे निर्माण करण्याचे प्रयत्न केले ते सूत्र असे आहे की मनाला,चित्ताला पळवा,त्याच्या आत्म्याला व्यथित आणि त्रस्त करा, त्याच्या आत्म्या मध्ये विष भरून टाका वेडेपणाचे ,की तो वेडा होऊन जाईल यासाठी, की मी काही बनून दाखविन,मी काही होऊन दाखविन. आणि याच ज्वराच्या आधारे माणसाकडून काम करून घ्या.हे काम स्वस्थ नाहीये.आम्ही जे कोणते काम करत आहोत, ते सारे काम अस्वस्थ आहे, ज्वरग्रस्त आहे, फिवरीश आहे, कारण आपल्या अंतर्यामी प्राण वेड्यासारखे धावत आहेत. आम्ही काम करण्यात उत्सुक नाही आहोत, तर आम्ही  पुढे  जाण्यामध्ये उत्सुक आहोत.त्यामुळेच कुठलेही काम आनंद देत नाही, कुठलेही काम शांती देत नाही, कोणतेही काम जीवनाची प्रफुल्लता बनत नाही, कोणतेही काम संगीत नाही बनू शकत, कोणतेही काम प्रार्थना बनू शकत नाही. प्रत्येक कामाला आपण शिडी बनवतो की आपण त्याद्वारे अजून पुढे पोहोचू. आणि पुढे पोहोचूनही  काही फरक पडणार नाही. अजून पुढच्या पायऱ्या दिसू लागतील आणि क...

रजनीश वाणी भाग 9

 रजनीश वाणी भाग 9.                      एका वाळवंटातील धर्मशाळेत एक  मोठा उंटांचा काफिला आला होता. यात्री थकलेले होते आणि उंट ही थकले होते. उंटांच्या मालकाने खुंट्या गाडल्या आणि त्यांना उंटांसाठी दोर खंड बांधले जेणेकरून उंट विश्रांती घेऊ शकतील. पण खुंट्या गाडताना हे लक्षात आले की त्या पैकी एका उंटाची खुंटी आणि दोर हरवले होते.त्या उंटाला मोकळे सोडणेही कठीण होते कारण रात्री अंधारात तो हरवण्याची शक्यता होती. त्यांनी धर्मशाळेच्या मालकाला जाऊन सांगितले की जर आम्हाला एक दोर आणि खुंटी भेटली तर आपली मोठी कृपा होईल कारण आमची खुंटीआणि दोर हरवला आहे. धर्म शाळेचा मालक म्हणाला, खुंटी आणि दोरखंड तर आमच्याकडे नाहीत, पण तुम्ही असे करा, खुंटी काढा, दोर बांधून टाका, आणि उंटाला म्हणा की झोपी जा. काफिल्याचा मालक खूप आश्चर्यचकित झाला.तो म्हणाला की जर खुंटी आणि दोर आमच्याकडे असले,तर आम्ही स्वतः उंटाला बांधले नसते का? आता आम्ही कोणती खुंटी गाडावी आणि कोणती दोरी बांधावी? धर्मशाळेच्या मालक यावर हसायला लागला आणि म्हणाला, हे आवश्यक नाही की उंटाला खर...

रजनीश वाणी भाग 8

 रजनीश वाणी भाग 8.                            जेव्हा तुम्हाला कुणी शिव्या देईल तेव्हा तुम्ही दोन काम करू शकता. एक जे तुम्ही करता कि जेव्हा  तुम्हाला कुणी शिव्या देतो तेव्हा तुम्ही शिव्या देता.. जर शिव्या देणारा तुमच्यापेक्षा शक्तिशाली असल्याचे दिसले तर मनातल्या मनात शिव्या देता आणि वर वर हसत राहता. जर समोरचा व्यक्ती तुमच्यापेक्षा कमजोर दिसला तर उघड उघड स्वरूपात शिव्या देता. एका छोट्या शाळेत एक ख्रिश्चन पादरी मुलांना समजावत होता की क्षमा केली पाहिजे.  क्षमा मोठा गुण आहे. जेव्हा तुम्हाला कोणी शिव्या देईल त्याला क्षमा करून टाका. मग त्याने एका लहान मुलाला विचारले की बोल, मी सांगितलेले तुला समजले? तो म्हणाला, बिलकुल समजले, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर मी बिलकुल सहजपणे क्षमा करून टाकतो पण आपल्यापेक्षा लहानांना क्षमा करणे असंभव आहे. आपल्याहून मोठ्यांना मी सहजपणे माफ करू शकतो पणआपल्याहून लहानांना क्षमा करणे असंभव आहे. कमजोर व्यक्तीला क्षमा करणे असंभव आहे. शक्तिशाली व्यक्तीला तर तुम्ही माफ करूनच टाकता कारण झंझट आहे...

रजनीश वाणी भाग 7

 रजनीश वाणी भाग 7.                           एका फकिराची गोष्ट मला आठवते.. एक छोटीशी फकिराची झोपडी होती. रात्र होती, जोराचा पाऊस चालू होता. रात्रीचे बारा वाजले असतील, फकीर आणि त्याची पत्नी दोघे झोपले होते,कुणी माणसाने दरवाजा ठोठावला. छोटीशी झोपडी होती, कदाचित कुणाला आश्रय पाहिजे असेल. त्या फकीराने आपल्या पत्नीला सांगितले की द्वार उघड, कुणीतरी दारात उभा आहे, कुणी यात्री, कुणी अपरिचित मित्र. ऐकले तो काय म्हणाला? तो म्हणाला, कुणी अपरिचित मित्र. आपले तर जे परिचित आहेत, तेही मित्र नसतात. तो म्हणाला, कुणी अपरिचित मित्र!हा प्रेमाचा भाव आहे. कुणी अपरिचित मित्र दारात उभा आहे, दार उघड. त्याची पत्नी म्हणाली, पण जागा तर फार कमी आहे, आपल्या दोघांच्या लायकच मुश्किलीने आहे. त्यात कुणी तिसरा माणूस मध्ये आला तर आपण काय करायचे? तो फकीर म्हणाला, वेडे, हा कुण्या श्रीमंतांचा महाल नाही की छोटा पडेल, ही गरीबाची झोपडी आहे. श्रीमंतांचा महाल छोटा पडतो नेहमी, एक पाहुणा आला तर महाल छोटा पडतो त्यांचा. ही गरीबाची झोपडी आहे. त्याची पत्नी म्हणा...

रजनीश वाणी भाग 6

 रजनीश वाणी भाग सहा. जे सहज घडते, ते कर्तव्य आहे. जे स्वातंत्र्य करावे, तेच अकर्तव्य आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण तुमची व्याख्या अगदी उलट आहे. तुम्ही तर कर्तव्य न मानता, जे नाईलाजाने करावे लागते. बाप स्वतंत्र आहे, दाबावे लागत आहेत, तुम्ही म्हणता, कर्तव्य करत आहोत. आता हे कोणते फळ भोगावे हे आता चित्रपट पहायला मिळणार आहे, की क्लबमध्ये नाहीच होत, की रोटरची बैठक होत आहे. आम्हाला जन्म द्यायचा? हे सर्व विचार करत आहेत. कर्तव्याचा अर्थ तुम्हाला समजतो? कर्तव्याचा अर्थ आहे: जे तुमची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडता, तेंव्हा तुम्ही हे करत नाही. तेव्हा तुम्ही म्हणता, हे प्रेम आहे. पण जेव्हा तुम्ही आईला पहाल, तेव्हा म्हणता, कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीला भेटायला, तेंव्हा मला कर्तव्य नाही, पण जेव्हा पत्नीला भेटण्यासाठी, तेंव्हा म्हणतात, कर्तव्य आहे, जे कर्तव्य आहे. कर्तव्याचा अर्थच आहे: कारण, तरी करावे. हृदयापासून केले नाही.. हे काय कर्तव्य आहे? तुमचा ' कर्तव्य' हा शब्दच घणेरडा आहे. मी तुम्हाला सांगेन- तेच करा, जे सहज आहे, बैठक द्या. जर बापाचे पा...

रजनीश वाणी भाग 5.

 रजनीश वाणी भाग ५ सुदैवी आहेत ते लोक, ज्यांना गुरू भेटतो. गुरूचा अर्थ आहे, माणसाच्या परमात्मा. तो माणूस देखील आहे, तुमची चूक अन तुमची दुःख देखील समजू, अन् तो रुपमात्मा देखील समजू. अन् तो परमात्मा देखील आहे. तो तुमची दुःख अन् चुका नुसत्या समजूच शकत नाही, त्याला नुसती तुमची सहानुभूतीच वाटणार नाही तर तुमचे मार्गदर्शन करू. पण गुरू काही नाही. कारण फक्त गुरुंची दारे ठोठावली तर सिद्ध होते, ते अगदी स्पष्ट आहे. प्रवासी खुले खरी नाणी असतात, खोटी नाणी चालतात. आणि खोटी जास्त चालतात! तुमच्या खिशातही एक खरे नाणे असेल, तर तुम्ही खोटे चालवण्याचा प्रयत्न करा. खरं तर कधीही चालेल. म्हणुन अर्थशास्त्री असे म्हणतात की खोट्या विचाराला चालते राईसनक असते, ती आधी चालते. खरी तर तिजोरीत लपून जातात, खोटी देखतात! ही स्थिती साऱ्या खऱ्या गोष्टींची आहे. खऱ्या गुरूची देखील तीच स्थिती आहे. तुम्हाला तेच नाही आहे. तो तर मागचा भाग. तुम्हाला भेटेल जो तुमची वाट पाहत होता! तो तुमचा दारा मानच बसवलेला! त्याला घडवायला तुम्हाला कुठलाही प्रयत्न करत नाही, हरभरा खर्चच नाही! उलट तुम्हाला तो प्रसादही! प्रसादाच्या लोभाने तरी तुम्ही...

रजनीश वाणी भाग 4

 रजनीश वाणी भाग ४.ओशोवाणी भाग ४. या बोधाने भरला उशीर की मीच स्थापित केला आहे, मीच सृष्टा आहे, जे मी करत आहे, मीच जबाबदार आहे.. जो तुम्हाला जबाबदार समजला जातो तोपर्यंत असंभव आहे कारण तुम्हीच राहाल. तुम्हाला वाटतं की तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही सुखी व्हाल ?हे असंभवनीय आहे कारण तुम्ही यात बदल करू शकत नाही .तुमच्या फक्त स्वतःला बदलणे हे आहे .जर तुम्हाला असे वाटते की भाग्या मूळ तुम्ही गोष्टी करत आहात तर तुमच्या हातातून निर्माण झालेले भाग. तुम्ही कसे बदलाल? भाग्य तुमच्यावर आहे आणि जर तुम्ही विचार कराल की तुमच्या नशिबातच विधात्याने व्यवस्था केली आहे तर तुम्ही एक तंत्र नियंत्रित करा. तुम्ही स्वत: चालवत आहात. आत्म्याचा अर्थ हा आहे की तुम्ही स्वतंत्र आहात आणि कितीही पीडा तुम्ही भोगत असाल ते तुमच्या निर्णयाचे फळ आहे. त्या दिवशी तुम्ही त्यादिवशी जीवनात बदल घडवून आणाल आणि तुमच्या दृष्टीकोनावर सर्व काही निर्णय असेल. मी एके दिवशी मुल्ला नसरुद्दीनच्या अतिथी म्हणून अतिउत्साही होतो. नाही हे पाहिले की मी पाहिले आहे. तो बाहेर आला आणि म्हणाला, क्षमा करा,तुम्हाला सुरुवातच काही वाटेल पण आम्ही सुखी ...

रजनीश वाणी भाग, 3

 रजनीश वाणी भाग ३. प्रत्येक प्रश्न आपल्या जन्माच स्वतःच्याच उत्तरालाही जन्म देत असतो. कुठलेच प्रश्न विना उत्तराचे नसतात. असा कुठलाही प्रश्न नाही ज्याचे उत्तर. पण त्याचे उत्तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर उत्पत्ती की नाही हे सांगता येत नाही. प्रश्न तुमचा आहे, उत्तर माझे आहे. हे अंतर खूप दोन. हे अंतर भागातून निर्माण होईल, हे अंतर पार पाडण्यासाठी शंकाच आहे. तुम्हीच आहात, मी आहे. मग माझे उत्तर तुमचे प्रश्न उत्तर कसे बनू? हा सेतू निर्माण कसा होईल? मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो? “मेहनत का करतो? यासाठी नाही की माझी उत्तरे तुमची उत्तरे बनवितात तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला कुठलाही प्रश्न उत्तराचा नसतो, तर तुम्ही तुमच्या उत्तरांचा शोध घ्यावा. मला असे वाटते की तुमचे उत्तर शोधा. पण कदाचित आपण उत्तर शोधता शोधता असाल आणि आपण उत्तराचा शोध घेतला असेल. निराश होण्याचे काही कारण नाही. स्वतःच्या अंतरात खोलवर खोदत जा, ज्याने चित्ताने प्रश्न निर्माण केला आहे, तेच त्याचे उत्तर निर्माण करण्यात समर्थ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण आपण विचार करत नाही आणि जे प्रश्न विचारतो, ते स्वतःच नसतात, तेही विभाज्य,...

रजनीश वाणी भाग 2

रजनीश    वाणी: भाग २. अनुशासन म्हणजे काय? आज जे हवे आहे, त्याचा अर्थ असा आहे की बाहेरून लादले आहेत. शिक्षक लादता, आई लादता, शालेय लादतात, समाज लादतात, असे करा, आणि करू नका. असे उठा, असे बसा. याला ते शिस्त म्हणतात. मी याला शिस्त म्हणत नाही. मी तर अनुशासन त्याला सांगतो की तुमच्यातील विवेकाला जागले आणि तुमचा विवेक तुम्हाला जे सांगेल ते तुम्हीच करावे. एकच शिस्त आहे ती म्हणजे मनुष्याचा विवेक जागा. अजून काही शिस्त नाही. आणि जी आंतरिक शिस्त आहे, ती आतून शिस्त हीच शिस्त आहे आणि ती खूप किमती आहे. बाहेरून थोपलेली शिस्त ही भयंकर गोष्ट असते, ती आत्म्यालाच नष्ट करत असते. तर एक व्यक्तीची समज वाढली पाहिजे. जसे तुम्ही आज शांत बसला आहात. याची दोन कारणे असू शकतात. एक तर तुम्हाला बोलण्याची परवानगी. सर्वांनी चूप बसावे अशी शिस्त, आज्ञा असेल तर ती बाहेरून लादलेली शिस्त होय, जी हानिकारक आहे. आणि जर तुम्ही स्वतःहून मला ऐका शांत बसला, तर ती आतून अंतकरणा अनुभवली शिस्त आहे. आतून बाहेरी शिस्त ही स्वतंत्रता आहे. आणि बाहेरून लादली गेली शिस्त ही गुलामी आहे. जे काही बाहेरून ती गुलामी असते, गुलामी असते आणि मी...

रजनीश वाणी..bhag1

 रजनीश वाणी भाग १  : भाग १. "जीवन काय आहे?". _________________. जीवन काय आहे? एक पवित्र यज्ञ. पण त्यांच्यासाठी सत्य स्वतःची आहुती तयार असतात. जीवन काय आहे? एक अमूल्य अवसर. पण त्यांच्यासाठी जे साहस, संकल्प आणि श्रम करतात. जीवन काय आहे? एक वरदान रूपी आव्हान.. पण त्यांच्यासाठी जे त्याचा स्वीकार करतात, त्याला विरोध करतात. जीवन काय आहे? एक महान संघर्ष. पण त्यांच्यासाठी स्वतःची संपूर्ण शक्ती एकवटून विजय झुंजतात. जीवन काय आहे? एक भव्य जागरण. पण त्यांच्यासाठी जे स्वतःच्या निद्रेशी आणि मुर्च्छेशी साहित्य असतात. जीवन काय आहे? एक दिव्य गीत. पण फक्त त्यांच्यासाठी स्वतःला परमात्म्याचे रूपांतर केले आहे. अन्यथा, जीवन एक लांबलचक आणि मंदपणे तुम्हाला जोडत आहे. जीवन ते होत असते, जे आपण जीवनाच असतो. जीवन भेटत जाते, जाते जात असते. न्यायाधीशांनी आपली बाजू मांडताना एका विधिज्ञाने आपल्या लांब आणि कंटाळवाण्यांचे भाषण मध्यंतरी थांबून न्यायाधीशांना सांगितले, "न्यायाधीश म्हणाले, ज्युरीचे सर्व सदस्य आहेत."न्यायाधीशमित्रा, तुम्ही त्यांना शांतवले आहे. स्वत:च मूलभूत प्रश्नता आहे. वाचलो. जीवन निद्र...